मंत्रालयात ऊठबस करणारे पत्रकार फुकटात आसामच्या दौऱ्यावर


मुंबईच्या मंत्रालयात ऊठबस करणारे 25 पत्रकार आसाममधील गुवाहटीच्या आभ्यास दौऱ्यावर निघालेत.त्याचा खर्च भाजपाचे एक मंत्री आणि प्रदेश कार्यकारिणीमधील एक बडे पदाधिकारी करत असल्याची चर्चा आहे.
मुंबई-दिल्ली-गुवाहाटी
 Rs. 8,953 + Taxes
म्हणजे अभ्यासासाठी प्रत्येक गेंडा किमान 20 हजार खर्च करणार?
😳😳
फारच "अभ्यासू" झालेत राज्यातील "निवडक" गेंडे!!
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
गेंड्यांना "राजशिष्टाचार" लागू होतो का?
तसे राज्यभरात आता "निवडक" मंडळी इतर पत्रकारांना कमालीची "सप्रे"स करत आहे ...त्यामुळे "ओ पी"या, "ओ पी"या, "ओ पी"या... म्हणत स्तुती करून पिंगा घातला तरच महाराष्ट्र "प्रदेश"मधील लाभ मिळू शकतात, हे नक्की!
बाकी राज्यात अनेक ठिकाणी आजही "रवी"ची "किरणं" अजूनही पोहोचत नाहीत...अनेक वाड्या-वस्त्या अंधारलेल्या आहेत। दुष्काळ न कुपोषण, पोलिसी अत्याचार वाढलेहेत.. खरे तर त्याचाही "अभ्यास" व्हायला हवा। अंबानी करतील का "स्पॉन्सर", नाहीच तर किमान लोढा तरी!!
महाराष्ट्रात विशेषत मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे.त्याचा आभ्यास करायला यांना सवड नाही.माध्यम सल्लागार लातूरचे असूनही त्यांचे लातूरकडे लक्ष नाही. सहाव्या मजल्यावरचे बाभळगावचे देशमुख गेले; पण "देशमुखी" सुरूच राहिलीय....गोंजारले तर सर्वांना न फाट्यावर मारले तर तेही सर्वांना !!
"निवडक" न "मस्तवाल" गेंडे 22/23 नोंव्हेंबर रोजी भगव्या वस्त्रात लपेटून मुंबईतून काझीरंगा अभयारण्यात नेणार....
दहा दिवस हे गेंडे तेथील वातावरणाचा अभ्यास करणार!!
................
जाता - जाता : मंत्रालयात ऊठबस करणाऱ्या निवडक 50 पत्रकारांना माध्यम सल्लागारांच्या पुढाकाराने सॅमसंगचा 38 हजाराचा मोबाईल गिप्ट देण्यात आलाय.हे निवडक पत्रकार सरकारी भाट आहेत...सरकारची तळी उचलणे इतकेच यांचे काम आहे.


सॅमसंग कंपनीने राज्यातील काही "निवडक" 50 पत्रकारांना हाय एंड स्मार्ट फोन "अभ्यास" करायला दिलेत, "टेस्टिंग"ला दिलेत। त्यात 7-12 सह काही "महावसूल" भन्नाट उपयुक्त सॉफ्टवेअर्स आहेत!
तूर डाळ अभ्यास दौऱ्यासाठीही "आंबटशौकीन" दिवाळी टूर्स होत्या यंदा!!
अहो, लोक 52 कुळांचा इतिहास शोधून काढतात 38 हजार भाटाला दिले की .....
पत्रकारांच्या अभ्यासात PR न मीडिया सेलवालेही? आजवर नव्हतं बाबा असं कुठलं अभ्यासाचं भन्नाट तंत्र पाहिलं ?