होय,बातमी खरी आहे....

एबीपी माझाच्या निलेश खरे यांचा राजीनामा...मी मराठीच्या वाटेवर...
कंपनीचे धोरण...मासिक ३५ ते ४० हजार पगारच्या पुढे असणा-यास नारळ देणार...
फक्त संपादकास एक लाख, बाकीचे ३५ ते ४० हजारच्या आत...
त्याची सुरूवात खरेपासून...
अँकर प्रसन्न जोशी यास पण राजीनामा देण्यास सांगिण्यात आल्याचे वृत्त...अद्याप दुजोरा नाही....

.................................

मुंबई -जय महाराष्ट्रमध्ये गळती सुरूच...पगार होताच तिघांनी दिला राजीनामा...पगार वेळेवर होत नाही,हेच दिले कारण...